नाशिक ग्रामीण

बागलाण:-दोन घटनांमध्ये तिघांचा मृत्यू

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ

सटाणा दि.२८सप्टेंबर २०२५:-तालुक्यात काल पासून सुरू असलेल्या पावसाने कहर केला असून तालुक्यातील गोराणे गावातील एका घराची भिंत कोसळून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे निर्मलाबाई सोनवणे वय ४३ देवचंद सोनवणे वय ९४ सून व सासर्याचा जागीच मृत्यू झाला आहे .तर टेंबे येथील घर कोसळल्याने कस्तुराबाई भिका अहिरे वय ६५ यांचा मृत्यू झाला आहे

कालपासून तालुक्यात मुसळधार पावसाबरोबरच वादळी वारे वाहत असून शेतीचे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसानी बरोबरच जीवितहानी झाली आहे.

 

 

 

तुषार रौंदळ

पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २५वर्षापासुन असुन मी दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक दिव्य मराठी,दैनिक गावकरी, दैनिक आपलं महानगर यात पत्रकारिता केली असुन मला राजकीय, सामाजिक आर्थिक, पौराणिक ऐतिहासिक,कला क्रीडा यांचा सखोल अभ्यास केला असुन ते वेळोळी माझ्या लेखणीतून दिसली आहे.तसेच सोशल मीडिया,युटुब चॅनल वर चा मला १०वर्षाचा अनुभव आहे. तुषार रौंदळ हे बागलाण तालुक्यातील सटाणा येथून वेगवान नाशिक चे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!