नाशिक ग्रामीण

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी . ॲड.समीर देशमुख

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी . ॲड.समीर देशमुख


वेगवान / नाशिक

येवला /दिनांक 3 मार्च

◾ *धरणे आंदोलन* ◾
*📣. येवला तालुका काँग्रेस कमिटी तर्फे*
◼️ *शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी.*
◼️ *शेतीसाठी 24 तास वीज उपलब्ध व्हावी*
◼️ *लोड शेडिंग बंद करावे*
◼️ *शेतकऱ्यांच्या* *शेतमालाला* *हमीभाव* *मिळवा* .
◼️ *केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के शुल्क* *तत्काळ शून्य करावे*
◼️ *महागाई कमी करावी* .
◼️ *युवकांना रोजगार* *मिळावा* .
◼️ *पेट्रोल डिझेल ची दरवाढ कमी करावी.*
◼️ *घरगुती गॅस च्या किमंती कमी कराव्या* .
*या मागण्यांसाठी*
◼️ *दिनांक – ‌ ३ मार्च २०२५,*
◼️ *वार – सोमवार,*
◼️ *वेळ – सकाळी ११:०० वाजता,*
◼️ ठिकाण – तहसील कार्यालय समोर, येवला, ता. येवला, जि. नाशिक* *येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
तरी शेतकरी, नागरीक, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे,
हि विनंती.
आपले नम्र
ॲड.समीर देशमुख
तालुकाध्यक्ष
येवला तालुका काँग्रेस कमिटी
सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin


एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!